【महाराणा प्रताप -परशुराम गोविंद काटदरे 】 महाराणा प्रताप यांनी आपली मान शत्रूसमोर कधीही वाकवली नाही, चितूर परत मिळाल्याशिवाय राजवाड्यात राहावयाचे नाही. ताटात जेवायचे नाही आणि बिछान्यावर निजावयाचे नाही, हे व्रत त्याने मरेपर्यंत पाळले. हळदीघाट व देवीर येथील लढाया, त्यांचे शौर्य आणि रणचातुर्य याचे विजयस्तंभ मानतात. महाराणा प्रताप यांची विजयगाथा